गायिका राधिका ताम्हणकर हिच्या आवाजात आज दोन गाणी ध्वनिमुद्रित केली. "काय होते या मनाला सांजवेळी" हे मी लिहिलेले आणि नागपूरच्या कवयित्री स्व.श्रद्धा पराते यांनी लिहिलेले "संध्येच्या शामल डोही".
पैकी "संध्येच्या शामल डोही"चा मुखडा,
मिक्सिंग, मास्टरिंग होण्या अगोदर सादर..
विशेष म्हणजे हे गीत मी आकाशवाणी नागपूरचा ग्रेडेड आर्टिस्ट असताना १९८० मध्ये स्वरबद्ध केले होते.आज ४४ वर्षांनंतर त्या सुरावटीचे चीज झले.
प्रतिक्रिया अपेक्षित!
●headphone please...
#sudhakarkadamscomposition #
No comments:
Post a Comment